भाषा:

       जिल्हा परिषदे विषयी
       पंचायत समिती
       जिल्हा विषयी
       रुग्णालय
       शाळा/कॉलेज
       तक्रार नोंदवही
       रचना
       ई-शासन
       माहितीचा अधिकार
       विभाग/योजना
       उपक्रम
       सूची
       सार्वजनिक सुट्ट्या
       अंदाजपत्रक
       ई-निविदा
       शासन निर्णय

रचना

 
 

पंचायती राज

बळवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 1957 साली त्रिस्तरीय पंचायती राज पध्दतीची शिफारस केली आणि त्यानुसार पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचायत राज पध्दतीचे शुभारंभ राजस्थानमध्ये 2 ऑक्टोबर 1959 रोजी केले. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या कायदा, 1961 स्थापन केला आणि कायद्यानुसार 1 मे 1962 रोजी त्रिस्तरीय पंचायत राज पध्दतीचा अंगिकार केला.

 

जिल्हा स्तर - पदाधिकारी
अध्यक्ष
|
उपाध्यक्ष
|
बांधकाम व वित्त
समिती सभापती
शिक्षण व आरोग्य
समिती सभापती
महिला व बालविकास
समिती सभापती
समाज कल्याण
समिती सभापती
|
स्थायी समिती
अर्थ समिती
शिक्षण समिती
जलव्यवस्थापन व स्वच्छता समिती
आरोग्य समिती
बांधकाम समिती
कृषी समिती
पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती
समाज कल्याण समिती
महिला व बालविकास समिती